प्रमाणापेक्षा पाऊस जास्त झालाय ? कसे जगवाल वावरातल्या कापूस पिकाला ?

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसात राज्यातील अनेक भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. याचा परिणाम शेतात असलेल्या कापूस पिकावर झाला आहे. अशावेळी पिकावर परिणाम होतो. पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो. आजच्या लेखात आपण प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यावर कापूस पिकाची काळजी कशी घ्यावी ? जाणून घेऊया… कापूस पिकाला अतिपाऊस झाल्याने काय होतो परिणाम … Read more

ओळख आणि व्यवस्थापन काटेरी अळी (घोणस अळी) चे…..!

हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवसापासून वृत्तपत्र, दुरदर्शन व विविध सामाजिक माध्यमंमार्फत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात उसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख शास्त्रीय भाषेमध्ये स्लग कॅटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या काट्यांचा दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले त्यामुळे या अळी बद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची … Read more

शेवटच्या टप्प्यात असे करा सोयाबीन पिकावरील किड आणि रोग व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा,खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी ( स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या पंतगवर्गिय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव … Read more

अशा प्रकारे करा लिंबू पिकावरील लीफ माइनर किडीपासून बचाव; जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : खरे तर बागायती पिके ही शेतकऱ्यांसाठी नगदी पिके आहेत. गेल्या काही वर्षांत लिंबूचे उत्पादन शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे. लिंबू हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. ज्याचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी सोपे मानले जाते. परंतु, ते फायदेशीर करण्यासाठी, शेतकर्‍यांनी अनेक खबरदारी घेणे आवश्यक आहे. लीफ मायनर कीटक लिंबू रोपासाठी घातक आहे. हा कीटक फक्त … Read more

वेळीच करा कापूस पिकातील आकस्मिक मर व्यवस्थापन…..!

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी बऱ्याच ठिकाणी पावसाच्या दिर्घ उघडीप नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला आकस्मिक मर असे म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये दीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते आणि कालांतराने … Read more

फुलगळ आणि फळगळ का होते ? जाणून घ्या कारणे

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, बदलते हवामान आणि नवनवीन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे फुलगळ आणि फळगळीचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे आजच्या लेखात आपण फळगळ आणि फुलगळ याची कारणे जाणून घेऊया … फुलगळ का होते ? १ ज्यास्त नत्र युक्त खते त्यामुळे फुलगळ होते excess … Read more

All About Black Guava Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो हिरवा पेरू लाल पेरू अशा पेरूच्या जाती आपल्याला माहीतच असतील मात्र तुम्ही कधी काळ्या पेरूच्या शेतीबद्दल ऐकले आहे का ? होय …! तुम्ही बरोबर ऐकलंत. आज आपण जाणून घेणार आहोत काळ्या (Black Guava Cultivation)  पेरूच्या शेतीबद्दल… भारतातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नवीन बदल केले जात आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना महागडी, … Read more

पपईच्या दमदार उत्पदनासाठी वापरा तज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ महत्वपूर्ण टिप्स

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात पारंपारिक शेतीतील धोके वाढले आहेत. अशा स्थितीत फळबागा ही शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यामध्ये पपईची लागवड हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार मानला जातो. पण, पपईची लागवड आणि फायदे यामध्ये आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. एकंदरीत हे स्पष्ट आहे की पपईची लागवड करताना आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर फायदा कमी आणि … Read more

DAP म्हणजे काय? जाणून घ्या त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत

हॅलो कृषी ऑनलाईन : चांगल्या पिकासाठी खत सर्वात उपयुक्त आहे. आजच्या काळात देशातील बहुतांश शेतकरी शेतात डीएपी खताचा वापर करू लागले आहेत, त्यामुळे या लेखाद्वारे डीएपी खताशी संबंधित सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. डीएपीचे पूर्ण नाव डी अमोनियम फॉस्फेट आहे, जे अल्कधर्मी स्वरूपाचे रासायनिक खत आहे. याची सुरुवात 1960 साली झाली. पाहिले तर ते रासायनिक … Read more

नीम केक खत म्हणजे काय? जाणून घ्या त्यातील पोषक तत्व आणि किंमती बद्दल

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतात पिकाची चांगली वाढ होण्यासाठी शेतकरी अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतात, परंतु त्यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही खते आढळतात. शेतकऱ्यांचा सर्वाधिक विश्वास सेंद्रिय खतांवर वाढत आहे, कारण त्यांचा शेती आणि पीक दोघांनाही रासायनिक खतांपेक्षा कितीतरी पट जास्त फायदा होतो.यापैकी एक खत म्हणजे निंबोळी खत, जे शेतकरी बांधवांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चला … Read more