रब्बी पिकाची पेरणी करण्यापूर्वी ही महत्वाची बातमी वाचा, मिळेल बंपर उत्पादन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, खरीप नंतर आता शेतकऱ्यांना वेध लागले आहेत ते रब्बी हंगामाचे. अनेक भागात शेते रिकामी झाली आहेत. तर रब्बी करिता शेत तयार करण्याचे काम सुद्धा सुरु आहे. चला तर मग आज जाणून घेऊया बिहार कृषी विज्ञान केंद्राचे (परसौनी) मृदा शास्त्रज्ञ आशिष राय यांचा सल्ला, जो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात या … Read more

सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये उदभवतायत समस्या ? काय कराल उपाय ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्या सद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणींचा सामना करावा लागू शकतो. १) काडी परिपक्वता मागील आठवड्यामध्ये बागेतील वातावरण मोकळे … Read more

लिंबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनो काळजी घ्या, ‘या’ रोगाचा प्रतिबंध महत्वाचा, अन्यथा नुकसान निश्चित

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दशकांमध्ये लिंबू लागवड शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ज्याचे मुख्य कारण म्हणजे लिंबू हे प्रमुख नगदी पीक आहे. अशा स्थितीत लिंबू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कलही वाढला असून लिंबूचे उत्पादन घेऊन शेतकरी नफाही मिळवत आहेत. परंतु, लिंबू लागवडीत शेतकरी नफा तेव्हाच मिळवू शकतात जेव्हा त्यांनी काही आवश्यक खबरदारी घेतली. ज्यामध्ये पहिली खबरदारी … Read more

जाणून घ्या, तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रमुख कडधान्य असलेल्या तुरीचे उत्पादन कमी येण्यामागे किडींचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे नुकसान आढळते. तुरीमध्ये पेरणीपासून काढणीपर्यंत शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी, पाने व फुले जाळी करणारी अळी, शेंगावरील ढेकूण अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. पुढे तूर साठवणुकीमध्येही अनेक किडींमुळे नुकसान होते. हे लक्षात घेता तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये तूर पिकाचे … Read more

हे एक सफरचंद 1600 रुपयांना मिळतं, नाव आहे ‘ब्लॅक डायमंड’…! जाणून घ्या याच्या शेतीबद्दल

हॅलो कृषी ऑनलाईन : साधारणपणे लोकांना माहित आहे की सफरचंद फक्त लाल आणि हिरव्या रंगाचे असतात. काहींना लाल काश्मिरी सफरचंद खायला आवडते तर काहींना हिरवे हिमाचली सफरचंद. पण सफरचंदाचा रंगही काळा असतो हे फार कमी लोकांना माहीत असेल. विशेष बाब म्हणजे गडद जांभळ्या रंगाचे हे सफरचंद ब्लॅक डायमंड ऍपल म्हणून ओळखले जाते. या दुर्मिळ सफरचंदाची … Read more

13 महिन्यांत तयार होतात टिश्यू कल्चर केळी, मिळेल एक एकरात लाखांचे उत्पन्न, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जळगाव म्हणजे केळीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील बहुतांश शेतकरी टिश्यू कल्चर पद्धतीने केळी लागवड करतात. त्यामुळे केळी उत्पादनातून फायदा होत असल्याचे इथले शेतकरी सांगतात. शिवाय बिहार राज्य टिश्यू कल्चर पद्धतीने केली लागवड करण्यासाठी पोत्साहन देते. या पद्धतीची खासियत म्हणजे … Read more

सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेत उद्भवतिये घड कुजेची समस्या ? काय कराल उपाय ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या द्राक्ष लागवडीखालील प्रत्येक भागात सतत पाऊस सुरू असल्याचे चित्र आहे. या वातावरणामध्ये जमिनीतील वाफसा परिस्थिती अजूनही आलेली नाही. कमी झालेले तापमान, वाढत असलेली आर्द्रता आणि त्यामुळे वेलीमध्ये होत असलेल्या विपरीत घडामोडी आणि फळछाटणीच्यासद्यःस्थितीचा विचार करता खालील अडचणीचा सामना करावा लागू शकतो. आजच्या लेखात आपण द्राक्ष घड कुजण्याच्या समस्येविषयी जाणून घेऊया… … Read more

राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; कशी घ्याल पिकांची काळजी ? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाडयात दिनांक 11 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळीसाऱ्यासह मुसळधार पावसाची तर जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 12 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या … Read more

कापूस पिकात दहिया, रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव? लागलीच करा ‘हे’ उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे वावरतील कापूस पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यावर उपाय कसे करायचे ? याची माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे … Read more

रब्बी हंगामात ‘या’ 5 भाज्यांची लागवड करा; मिळेल नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील बहुतांश राज्यांमध्ये खरीप पिकांची काढणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हंगामानुसार पिकांची लागवड करून नफा कमावता यावा यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामातील पिके आपल्या शेतात लावण्याची तयारी करत आहेत. तुम्हालाही तुमच्या पिकातून चांगला नफा मिळवायचा असेल तर रब्बी हंगामात या भाज्यांची लागवड करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हिवाळा संपेपर्यंत … Read more