अद्याप नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकरी अडचणीत, रब्बीची पेरणी कशी करायची, उत्पादकांची वाढली चिंता

नमस्ते कृषि ऑनलाइन: महाराष्ट्र में राज्य में लगातार हो रही बारिश से किसानों की फसल बुरी तरह प्रभावित हुई है। इस बारिश से उनकी फसल बर्बाद हो गई है। किसानों का कहना है कि खरीफ में पैदा हुई फसल को नुकसान पहुंचा है. और आज तक कोई मुआवजा नहीं मिला है। अब रबी का मौसम … Read more

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर!! सौरपंप खरेदीवर 90% अनुदान; असा घ्या लाभ

नमस्ते महाराष्ट्र ऑनलाइन: भारत हालांकि यह एक कृषि प्रधान देश है, लेकिन देश के अधिकांश हिस्से पानी की कमी (पीएम कुसुम योजना) की समस्या से जूझ रहे हैं। पानी की किल्लत से फसलें सीधे तौर पर प्रभावित होती हैं। हर किसान सिंचाई के लिए महंगे उपकरण का उपयोग नहीं कर सकता। इसके लिए सरकार द्वारा … Read more

Cotton: कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; आधी पावसाचा फटका, आता उतरलेला बाजारभाव

Cotton: कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; आधी पावसाचा फटका, आता उतरलेला बाजारभाव | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी अवकाळी पावसाचा फटका बसतो तर कधी बाजारात रास्त भाव मिळत नसल्यामुळे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कापसाला (Cotton) कमी भाव मिळत आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याचे … Read more

शेती प्रश्नांच्या संघर्षासाठी सज्ज व्हा..! स्वाभिमानीच्या एल्गार मोर्चात सहभागी होण्याचे तुपकरांचे अवाहन

शेती प्रश्नांच्या संघर्षासाठी सज्ज व्हा..! स्वाभिमानीच्या एल्गार मोर्चात सहभागी होण्याचे तुपकरांचे अवाहन | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या सहा नोव्हेंबरला बुलढाण्यात एल्गार मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन … Read more

कधीकाळी अफूसाठी कुप्रसिद्ध होते हे गाव, आता भाजीपाला लागवडीने समृद्ध झाले आहे

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आपण अरुणाचल प्रदेशातील एका गावाविषयी सांगणार आहोत, जे एकेकाळी संपूर्ण राज्यात अफूच्या शेतीसाठी कुप्रसिद्ध होते. सरकारने बंदी घातल्यानंतरही येथील शेतकरी बेकायदेशीरपणे अफूची शेती करत होते. अशा स्थितीत येथे दररोज पोलिसांचे छापे पडत असत. मात्र आता या गावातील लोकांनी अफू सोडून असे पीक घेण्यास सुरुवात केली असून, याची संपूर्ण राज्यात चर्चा … Read more

आल्याच्या दरात घसरण, उत्पादकांच्या अडचणी वाढल्या…

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात सध्या कांदा आणि सोयाबीनच्या घसरलेल्या भावाने शेतकरी हैराण झाला असतानाच आता आले उत्पादकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अद्रक उत्पादकाला मोठा आर्थिक फटका बसत असून आले लागवडीवर शेतकरी … Read more

PM Kisan: योजनेचा 12 वा हप्ता मिळण्याची अजून संधी आहे, फक्त हे छोटे काम करा

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑगस्ट रोजीच ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा 12 वा हप्ता जारी केला. या योजनेंतर्गत 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. यावेळी सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यानंतरही अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत … Read more

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ खरीप पिकांचे नाही तर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या मधून देखील लवकर पंचनामे … Read more

पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करा; युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली कृषिमंत्र्यांची भेट

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

Onion: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव सुधारत आहेत, जाणून घ्या भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या (Onion) घसरलेल्या भावाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आता नुकसान भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे. सातारा, जळगाव, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात कांद्याने सरासरी १५ ते १७ रुपये किलोचा टप्पा ओलांडला … Read more