PM Kisan : जर 12वा हप्ता अद्याप खात्यात आला नसेल, तर येथे तपासा डिटेल्स

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 12वा हप्ता जारी केला. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपये गेले. विशेष बाब म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात DBT द्वारे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 2000-2000 रुपयांच्या स्वरूपात 16,000 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. खात्यात किती रक्कम जमा झाली याची … Read more

पंतप्रधान मोदींनी केले 600 हून अधिक किसान समृद्धी केंद्रांचे उदघाटन ; आता ‘एक राष्ट्र एक खत’

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुसा मेळा मैदानावर दोन दिवसीय पीएम किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता जारी केला. यावेळी मोदींनी अॅग्री स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. याशिवाय, त्यांनी केंद्रीय रसायने … Read more

मुसळधार पावसामुळे 4 हजार कोंबड्या पाण्यात बुडाल्या, महिला शेतकऱ्याने रडत रडत सांगितली व्यथा

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील तयार पिके नष्ट होत आहेत. त्याचवेळी बीड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय पावसामुळे जनावरेही मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या. पावसामुळे पोल्ट्री फर्मचे नुकसान … Read more

PM Kisan : पीएम किसानचा 12 वा हप्ता पंतप्रधान मोदींच्या हस्ते हस्तांतरित

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना मागच्या अनेक दिवसांपासून खरंतर ज्याची प्रतीक्षा होती तो आजचा दिवस उजाडलेला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या (PM Kisan) बाराव्या हप्ता चे पैसे हस्तांतरित केले आहेत. पी एम किसान सन्मान संमेलन 2022 या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसानच्या बाराव्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more

परभणी अतिवृष्टीची माहीती घेतली, विषय कॅबिनेटमध्ये ठेवणार ! पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना दुरध्वनी वरून आश्वासन

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषण; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता प्रतिनिधी शुक्रवारी दिवसभर झालेल्या अतिवृष्टी मुळे खरिपातील सोयाबीन ,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा व खरीपातील काढणी चालू असलेल्या पिकांच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान व पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर शनिवार 15 ऑक्टोबर पासून तालुक्यातील शेतकऱ्यांसह युवक काँग्रेस, राष्ट्रवादी … Read more

एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या; राजू शेट्टींची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद आज जयसिंगपूर येथे पार पडली. यंदाची ही २१ वी ऊस परिषद होती. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. ही परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी या मागणीसह इतरही … Read more

पालघरच्या GI टॅग भात पिकाचे पावसामुळे नुकसान, शेतकऱ्यांनी सरकारकडे केली भरपाईची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भातशेतीला अधिक फटका बसला आहे. पालघरमध्ये जीआय टॅग असलेल्या भाताची लागवड केली जाते. उदाहरणार्थ, जिल्ह्यातील ७५ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील … Read more

देशातील 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी समृद्धी केंद्र सुरू होणार, पंतप्रधान मोदी भारत युरिया बॅगचेही लोकार्पण करणार

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणारे किसान संमेलन अनेक अर्थांनी खास असणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसानच्या 12व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. तर त्याच वेळी या परिषदेत 600 पीएम कृषी समृद्धी केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत. ही पंतप्रधान … Read more

तळहाताच्या फोडाप्रमाणं जपलेलं पीक पाण्यात; आम्हाला मदत द्या म्हणत शेतकऱ्यांचं शेतातच अर्धनग्न आंदोलन

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात मागच्या दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरश: नाकीनऊ आणले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आल्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. परभणी जिल्याला देखील पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सोयाबीन कापूस या दोन्ही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान लक्षात घेता सरकारचे डोळे उघडण्यासाठी … Read more