केंद्र शासनांच्या प्रमुख योजनांचा मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी सातारा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात केंद्र शासनाच्या विविध प्रमुख योजनांचा आढावा घेतला. केंद्र शासनाच्या लोक कल्याणकारी योजनाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना देवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देशही बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, … Read more

काढणीपश्चात नुकसान विमाभरपाई लाभासाठी दावे दाखल करण्याचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : हिंगोली पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती काढणीपश्चात नुकसान या जोखिमेचा लाभ मिळावा यासाठी पीकविमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे विमा दावे (पूर्वसूचना-इंटीमेशन) दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंन्शूरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीची निवड करण्यात आली आहे. खरीपातील सोयाबीन, … Read more

कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर

कुरघोड्या बंद करा, न्याय देता का नाही ? कधी भेटू ? जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यानं लावलं व्यथा मांडणारं पोस्टर | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. आधी जुलै मध्ये झालेली अतिवृष्टी आणि आता परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ यामुळे शेतकरी … Read more

विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट

विद्युत तारेचा स्पर्शाने बैल जोडीचा मृत्यू; शेतकऱ्यावर मोठे संकट | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातुन एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. शेतात चरण्यासाठी गेलेल्या बैलजोडीला विजप्रवाहीत तारांचा स्पर्श झाल्याने बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार १३ ऑक्टोबर … Read more

सांगलीत पिकतोय महागडा काळा तांदूळ ; आसाममधून बियाणे मागवून जिल्ह्यात केला पहिलाच प्रयोग…

हॅलो कृषी ऑनलाईन : सकलेन मुलाणी, सांगली सांगलीच्या शिराळा तालुक्यातील पुनवत: सागाव येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत रंगराव पाटील यांनी शेतात ‘ब्लॅक राईस’ जातीच्या भाताचे पीक घेतले आहे. या भाताचे बियाणे त्यांनी आसाममधून मागविले आहे. एक वेगळा प्रयोग करत काळा भात पीक घेण्याचा हा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. मात्र परिसरात या भात पिकाचा विषय चांगलाच … Read more

नांदेड जिल्ह्यात आत्महत्येचा आलेख वाढला, अवघ्या दोन महिन्यात 26 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात दररोज शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. मात्र मराठवाड्यात सध्या शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका अहवालानुसार, एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुपटीने वाढल्या आहेत. संततधार पावसामुळे या भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे. अधिकृत … Read more

12th Installment Of PM Kisan Coming On ‘This’ Day

हॅलो कृषी ऑनलाईन : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेच्या पैशासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा वाढत आहे. आतापर्यंत 12 वा हप्ता मिळालेला नाही. ऑगस्टमध्येच पैसे मिळतील, अशी आशा होती. मात्र, आता ही प्रतीक्षा जास्त काळ राहणार नाही. देशातील सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेची भेट मिळणार आहे. 2000 रुपयांचा 12 वा हप्ता १७-18 ऑक्टोबर … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाथरी तालुक्यातील गावांमध्ये ई-पिक पाहणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवार 12 ऑक्टोबर रोजी पाथरी तालुक्यातील वाघाळा रेणापुर या गावांमध्ये भेट देत ई – पिक पाहणी केली . यावेळेस स्थानिक शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करत 15 ऑक्टोबर पर्यंत ई -पिक पाहणी करून घेण्याचे आवाहन केले .यासोबतच उर्वरित शेतकऱ्यांना ई -पिक पाहणी करण्यास … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंद घेऊन येणार ! कांद्याच्या दरात वाढ जाणून घ्या किती मिळतोय भाव ?

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कमी भावाचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला आहे, कारण आता कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या … Read more

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही सोयाबीनचे भाव का पडत आहेत?

हॅलो कृषी ऑनलाईन : अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असले तरी दरात घट दिसून येत आहे. सोयाबीनचे जास्त उत्पादन आणि मागील थकबाकीदार साठा यामुळे सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत स्पॉट मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान या प्रमुख सोयाबीन … Read more