सोलापूर बाजार समितीत लाल मिरचीचा ठसका ! पहा किती मिळतोय दर ?

हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात लाल मिरचीला (Red Chili Rate) चांगलाच उठाव मिळाला. तसेच दरही वधारलेले राहिले. वास्तविक, गेल्या महिनाभरापासून मिरचीचे दर किरकोळ चढ-उतार वगळता कायम तेजीत आहेत. मिरचीला प्रतिक्विंटलला कमाल १८ हजार ५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गेल्या आठवड्यात लाल मिरचीची … Read more

धक्कादायक ! पुढारी राजकारणात व्यस्त; गेल्या 9 महिन्यात 756 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकारण अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. अद्यापही राज्यातील राजकारनाचा रंग काही फिका होतांना दिसत नाही. एकीकडे मंत्री आणि राजकारणी यांच्यातली तु तू मै मै थांबण्याचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे मात्र राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातुन शेतकरी आत्महत्येची धक्कादायक आकडेवारी उजेडात आली आहे. मागच्या ९ … Read more

पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरु होऊ देणार नाही : राजू शेट्टी

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आम्ही एफआरपीपेक्षा जास्त ऊसाला दर मिळावा म्हणून भांडतो. परंतु तुमच्या सातारा जिल्ह्यात एफआरपी पेक्षा 100-200 रूपये दर कमी दिला जात आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता संघटित होणे गरजेचे आहे. तेव्हा सातारा जिल्ह्यात पूर्ण एफआरपी दिल्याशिवाय कारखाने सुरू होवू देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी … Read more

दिवाळीसाठी रेशन कार्ड धारकांना किराणा सामान मिळणार 100 रुपयांत

हॅलो कृषी ऑनलाईन : दिवाळीचा सण जवळ येताच. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी काही ऑफर्स येत राहतात. कारण दिवाळीच्या वेळी लोक सर्वाधिक खरेदी करतात. आर्थिक दुर्बल नागरिकांना देखील दिवाळी साजरी करता यावी म्हणून महाराष्ट्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी १०० रुपयात किराणा सामान दिले जाणार आहे. 100 रुपयात किराणा दिवाळीच्या काळात राज्यातील शिधापत्रिकाधारकांना अधिक आनंद देण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने … Read more

सायेब…अनुदानाचं पैकं लवकर द्या, मग आई दिवाळीला पोळ्या करेल…शेतकऱ्याच्या चिमुकल्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र एकदा वाचाच

हॅलो कृषी ऑनलाईन : कधी शेतमालाला दर नाही, कधी नैसर्गिक आपत्तीमुळे हातचं पीक वाया जातं शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहिती… शेतकऱ्याची सध्याची परिस्थिती आणि व्यथा सांगणारं एका चिमुकल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हिंगोलीच्या एका शाळेत शिकणाऱ्या शेतकऱ्याच्या पोरानं हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. काय आहे पत्रात ? … Read more

पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी

पावसात भिजली हजारो क्विंटल लाल मिरची; नुकसान भरपाई देण्याची मागणी | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : परतीच्या पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली आहे. सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही … Read more

IFFCO ने डीएपी आणि युरियाच्या नवीन किमती जाहीर केल्या, जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात शेतीचा हंगाम सुरू होताच खतांच्या किमती वाढल्या आणि त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात, पण या बातम्या शेतकऱ्यांसाठी खूप निराश आणि अस्वस्थ करणाऱ्या आहेत. हंगामात खते ही शेतकऱ्यासाठी मौल्यवान वस्तूपेक्षा कमी नाही, त्यामुळेच त्याची किंमत कमी ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि शासन प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार खताची व्यवस्था करण्यासाठी सर्वतोपरी … Read more

परतीच्या पावसाने दाणादाण ! सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सतत पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे या पावसाचा शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी नाराज असून, पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात काढलेली पिके पूर्णपणे भिजली आहेत. यासोबतच पुणे, नाशिक, सोलापूर, … Read more

संशोधकांनी विकसित केली गव्हाची नवी जात, सिंचनाशिवाय 35 क्विंटल पर्यंत उत्पादन घेऊ शकतात शेतकरी…

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम शिगेला पोहोचला आहे. त्याअंतर्गत खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या सुरुवातीच्या जातीची काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. ज्यामध्ये कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या गव्हाच्या वाणांची पेरणी 20 ऑक्टोबरनंतर करण्याचा सल्ला देत आहेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीची तयारी सुरू केली आहे. … Read more

‘लम्पी स्कीन’ने दगावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीच्या निकषात बदल…

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात लंपी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. शासनाकडून या रोगाला अटकाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या आजाराने मृत झालेल्या जनावरांच्या ठरावीक संख्येइतक्या जनावरांनाच नुकसानभरपाई दिली जात होती. आता त्यात बदल करत संख्येचे निर्बंध दूर करून जितकी जनावरे ‘लम्पी स्कीन’ने दगावतील तितक्या जनावरांना नुकसानभरपाई मिळणार आहे. … Read more