आल्याच्या दरात घसरण, उत्पादकांच्या अडचणी वाढल्या…

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात सध्या कांदा आणि सोयाबीनच्या घसरलेल्या भावाने शेतकरी हैराण झाला असतानाच आता आले उत्पादकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अद्रक उत्पादकाला मोठा आर्थिक फटका बसत असून आले लागवडीवर शेतकरी … Read more

PM Kisan: योजनेचा 12 वा हप्ता मिळण्याची अजून संधी आहे, फक्त हे छोटे काम करा

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑगस्ट रोजीच ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan) योजनेचा 12 वा हप्ता जारी केला. या योजनेंतर्गत 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. यावेळी सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. यानंतरही अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत … Read more

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ खरीप पिकांचे नाही तर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या मधून देखील लवकर पंचनामे … Read more

पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करा; युवा शेतकरी संघर्ष समितीने घेतली कृषिमंत्र्यांची भेट

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परभणी तालुक्यातील ऑक्टोबर मध्ये सततच्या पावसाने व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली .यावेळी पाथरी तालुक्यातील युवा शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेत पाथरी तालुक्यात झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीनंतर या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना … Read more

Onion: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव सुधारत आहेत, जाणून घ्या भाव

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या (Onion) घसरलेल्या भावाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आता नुकसान भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे. सातारा, जळगाव, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात कांद्याने सरासरी १५ ते १७ रुपये किलोचा टप्पा ओलांडला … Read more

गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे मदत मागू : अब्दुल सत्तार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यामध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऐन काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशात विरोधी पक्षनेते, शेतकरी संघटना, आणि शेतकऱ्यांमधूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप नुकसानीची पाहणी करण्यात येत आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असता एक महत्वाची … Read more

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ मराठवाड्याला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची … Read more

Gives Big Update To Ration Card Holders

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मोफत (UIDAI) रेशन आणि स्वस्त रेशन योजना चालवतात, जेणेकरून लोकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. या क्रमाने रेशनच्या या योजनेसोबतच UIDAI ने देशातील करोडो लोकांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. वास्तविक (UIDAI) संस्थेने सांगितले की, आम्ही अशी वैशिष्ट्ये तयार … Read more

ओला दुष्काळ जाहीर करा, मागणीसाठी शेतकरी संघटनाची आज ऑनलाईन मोहीम

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही शेतकऱ्यांना त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी सोशल मीडियावर ऑनलाईन ट्रेंड मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मुलं, बुद्धिजीवी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या … Read more

Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित … Read more