अधिक अन्नधान्य पिकवण्याच्या धोरणामुळे कृषी क्षेत्र अडचणीत? वाचा काय सांगतोय नाबार्डचा अहवाल
हॅलो कृषी ऑनलाईन : अन्नधान्याच्या उत्पादनात देश अनेक विक्रम करत आहे. मात्र, दुसरीकडे कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. कृषी क्षेत्रातील या आव्हानांचा अभ्यास करून, नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) ने एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये नाबार्डने उघड केले आहे की, कोणत्याही किंमतीत अधिक वाढ करण्याच्या धोरणामुळे देशातील कृषी क्षेत्र सध्या … Read more