आता पीक नुकसान भरपाईचे टेन्शन नाही, इथे करा तक्रार, लवकरच मिळतील पैसे

नमस्ते कृषि ऑनलाइन: खेतकरी हमेशा प्रकृति पर निर्भर करती है। एक ओर जहां समय पर बारिश नहीं होने से किसानों को परेशानी होती है, वहीं दूसरी ओर बाढ़ से फसल बर्बाद हो जाती है. ऐसे में किसान हर तरफ से कुचला जा रहा है. फसल के नुकसान के साथ-साथ उसे आर्थिक नुकसान भी उठाना पड़ता … Read more

मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कोई भी किसान मदद से वंचित नहीं रहेगा: कृषि मंत्री अब्दुल सत्तार नमस्कार कृषी नमस्ते कृषि ऑनलाइन: बारिश की वापसी से किसानों को काफी नुकसान हुआ है। गीला सूखा घोषित करने की मांग बार-बार की जा रही है। लेकिन राज्य के कई किसान अभी भी सहायता … Read more

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली

पंचनामे होत नसल्याने कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघातील संतप्त शेतकऱ्याने फळबाग पेटवली | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ खरीप पिकांचे नाही तर फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. विरोधी पक्षनेते शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या मधून देखील लवकर पंचनामे … Read more

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक

शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या, अन्यथा पाण्याच्या टाकीवरुन उड्या मारु, जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात परतीच्या पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका विदर्भ मराठवाड्याला बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मधून ओला दुष्काळ जाहीर करण्याची … Read more

शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्यातील  जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती … Read more

कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित … Read more

दिवाळी आधीच नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : यवतमाळ अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलेली तुटपुंजी भरपाई खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था न केल्यास व भरपाई दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. याबाबतचे निवेदन शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल … Read more

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर पाथरीतील शेतकऱ्यांचे उपोषण सहाव्या दिवशी मागे

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता. प्रतिनिधी पिक विमा व ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून सुरू असलेले परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशी उपजिल्हाधिकारी शैलेश लाहोटी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे. पाथरी तहसील कार्यालयासमोर मागील आठवड्यात 15 ऑक्टोबर पासून चालू असलेले शेतकरी बेमुदत उपोषण व … Read more

नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा ; पाथरी वकील संघाची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता . प्रतिनिधी परतीच्या पावसाने परभणी जिल्ह्यासह पाथरी तालुक्यात सोयाबीन कापूस या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याऐवजी सरसकट पिक विमा देत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी पाथरी वकील संघाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे .या संदर्भात बुधवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. पाथरी … Read more

परभणी अतिवृष्टीची माहीती घेतली, विषय कॅबिनेटमध्ये ठेवणार ! पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना दुरध्वनी वरून आश्वासन

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी तालुका प्रतिनिधी मागील आठ दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे व शुक्रवार 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या ढगफुटी सदृश पावसानंतर शेत शिवारात खरीपातील सोयाबीन ,कापुस पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनास निवेदन देत शनिवार 15 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी … Read more