सिंचनासाठी क्षारयुक्त पाणी वापरताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षामध्ये शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापरामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढत आहे. त्याचे प्रमाण सर्वदूर पसरलेले असले तरी मुख्यत्वे ऊसाचे क्षेत्र आणि काळ्या जमिनीत ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठून खराब होतात किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होते. … Read more

सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात

सोयाबीनला फूल ना शेंगा, नुकसान भरपाई कधी देणार? शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात | Hello Krushi हॅलो कृषी ऑनलाईन : उस्मानाबाद तालुक्यातील सुर्डी शिवारात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच नैसर्गिक आपत्तीमुळं यंदा सोयाबीन पिक संकटात सापडले आहे. सुरुवातीलाच अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या … Read more

बीड जिल्ह्यात गोगलगायींनंतर आता घोणस अळीचे संकट ; परिणाम केवळ पिकांवर नाही तर शेतकऱ्यांवर सुद्धा

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाल्यानंतर बीड जिल्ह्यात गोगलगायींच्या प्रदूरभावामुळे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आणखी एक नवे संकट बीड मधल्या शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आता बीड मध्ये घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव होतो आहे. महत्वाचे म्हणजे या अळीचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवर देखील होताना पहायला मिळत आहे. याबाबत मिळालेली अधिक … Read more

दिलासादायक ! रब्बी हंगामासाठी पिकविमा मंजूर

हॅलो कृषी ओनलाईन : परभणी परभणी रब्बी हंगाम सन २०२१ – २२ मधील पिकांचे नैसर्गीक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा शासनाने देऊ केला आहे. राज्य शासनाच्या हिश्याची १८७ कोटी १५ लाख ६५ हजार ७३ रुपये शासनाने विमा कंपन्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील पीक विमा मिळणे निश्चीत झाले असून सद्यस्थितीला आर्थिक संकटात … Read more

दुष्काळात तेरावा…! 17 गोणी फ्लॉवर विकून मिळाला फक्त साडेनऊ रुपयांचा भाव – Hello Krushi

हॅलो कृषी ऑनलाईन : आधीच बदलत्या हवामानामुळे शेती करणे आणि त्यातून चांगले उत्पन्न घेणे शेतकऱ्यांना मुश्किल झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या शिरूर इथल्या एका शेतकऱ्याने तब्बल १७ गोणी म्हणजेच जवळपास आठशे फ्लॉवर मुंबई इथल्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवला. मात्र त्याला सर्व खर्च वगळवून केवळ साडेनऊ रुपयांची बिलाची पावती व्यापाऱ्याने पाठवली. … Read more