आल्याच्या दरात घसरण, उत्पादकांच्या अडचणी वाढल्या…
हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्याचे नाव घेत नाहीयेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने राज्यात सध्या कांदा आणि सोयाबीनच्या घसरलेल्या भावाने शेतकरी हैराण झाला असतानाच आता आले उत्पादकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील अद्रक उत्पादकाला मोठा आर्थिक फटका बसत असून आले लागवडीवर शेतकरी … Read more