Category: Maharashtra

  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आले शेती वरदान ! जाणून घ्या लागवडीसाठी कोणत्या जाती आहेत उत्तम ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : आल्याचा उपयोग मसाला, ताजी भाजी आणि औषध म्हणून प्राचीन काळापासून केला जातो. आता आल्याचा वापर शोभिवंत वनस्पती म्हणूनही केला जात आहे. भारतात आल्याचे लागवडीखालील क्षेत्र १३६ हजार हेक्टर आहे. आल्यापासून सुंठ देखील तयार करून विकली जाते त्यालाही चांगली किंमत बाजारात मिळते.

    एक हेक्‍टरी 15 ते 20 टन आल्याचे उत्पादन

    आल्याची लागवड उष्ण व दमट ठिकाणी केली जाते. अद्रकाच्या कंद निर्मितीसाठी पेरणीच्या वेळी मध्यम पावसाची आवश्यकता असते. यानंतर झाडांच्या वाढीसाठी आणखी थोडा पाऊस आवश्यक आहे. आणि खोदण्यापूर्वी एक महिना कोरडे हवामान आवश्यक आहे. 1500-1800 मिमी वार्षिक पर्जन्यमान असलेल्या भागात चांगले उत्पादन घेऊन त्याची लागवड करता येते. परंतु योग्य निचरा न झालेल्या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान होते. उन्हाळ्यात सरासरी २५ अंश सेंटीग्रेड, ३५ अंश सेंटीग्रेड तापमान असलेल्या ठिकाणी फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड करता येते. विशेष म्हणजे अद्रकाची लागवड अल्प जमीन असलेले शेतकरी सहज करू शकतात. त्याचे पीक तयार होण्यासाठी 7 ते 8 महिने लागतात. प्रति हेक्टर 15 ते 20 टन आले मिळू शकतात. अशा परिस्थितीत सर्व खर्च वजा जाता आल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे दोन लाख रुपयांचा नफा मिळतो.

    नांगरणी मार्च व एप्रिल महिन्यात

    आल्याची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेताची पूर्ण तयारी करावी लागते. मार्च आणि एप्रिल महिन्यात शेतीची चांगली नांगरणी करावी लागते. यानंतर माती काही दिवस उन्हात सुकविण्यासाठी सोडली जाते. त्यानंतर मे महिन्यात डिस्क हॅरो किंवा रोटाव्हेटरने शेताची नांगरणी केली जाते. त्यामुळे माती भुसभुशीत होते. त्यानंतर, आले कंद शेत पूर्णपणे तयार करण्यासाठी पेरले जातात.

    आल्याच्या जाती

    १) वरदा :

    कालावधी : २०० दिवस., तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के.
    सरासरी ९ ते १० फुटवे, रोग व किडीस सहनशील.
    सुंठेचे प्रमाण २०.०७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २२.३ टन.

    २)महिमा :

    कालावधी : २०० दिवस, तंतूचे प्रमाण : ३.२६ टक्के
    सरासरी १२ ते १३ फुटवे, सूत्रकृमीस प्रतिकारक
    सुंठेचे प्रमाण :१९ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २३.२ टन

    ३)रीजाथा :

    कालावधी : २०० दिवस , तंतूचे प्रमाण : ४ टक्के
    सुगंधी द्रव्याचे प्रमाण : २.३६ टक्के, सरासरी ८ ते ९ फुटवे
    सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के,सरासरी उत्पादन :प्रतिहेक्‍टरी २२.४ टन

    ४) माहीम :

    महाराष्ट्रामध्ये प्रचलित जात, कालावधी : २१० दिवस
    मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, ६ ते १२ फुटवे
    सुंठेचे प्रमाण : १८.७ टक्के, उत्पादन : प्रतिहेक्‍टरी २० टन

  • Lumpy: दिलासादायक ! राज्यात लंपीची लागण झालेली 93 हजारांहून अधिक गुरे झाली बरी

    हॅलो कृषी ऑनलाईन : लंपीत्वचा (Lumpy) रोगाने संपूर्ण भारतातील गुरांना संक्रमित केले आहे. एकट्या महाराष्ट्रात 32 जिल्ह्यांतील 3,30 गावांमध्ये हजारो गुरे लंपी रोगाने ग्रस्त आहेत. मात्र आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात आतापर्यंत या आजाराने ग्रस्त 93 हजार 166 जनावरे बरी झाली आहेत. सध्या बाधित गुरांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज एकूण 140.97 लाख लसीचे डोस उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी 135.58 लाख जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, राज्यात लवकरच आठ टक्के लसीकरणाचे काम केले जाणार आहे.

    लंपी (Lumpy) त्वचारोगाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पशुपालक शेतकरी चिंतेत आहेत. याचा फटका दूध व्यवसायालाही बसत आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले की, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगरी जिल्ह्यांमध्ये वाढत्या लंपी रोगाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण पूर्ण झाले आहे. खाजगी संस्था, सहकारी दूध संस्था आणि वैयक्तिक पशुपालकांनी केलेल्या लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 97 टक्के जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण 1 लाख 43 हजार 89 बाधित जनावरांपैकी 93 हजार 166 पशुधन उपचाराने बरे झाल्याची माहिती आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

    महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाने कीटक नियंत्रणासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्या सूचनांचा अवलंब करून राज्यातील पशुसंवर्धन आणि ग्रामपंचायतीमार्फत गोशाळांमधील कीड नियंत्रण आणि निर्जंतुकीकरणाच्या महत्त्वाच्या बाबी मोहिमेच्या स्वरूपात राबवल्या जात आहेत. यावेळी पशुपालक प्रताप सिंह यांनी शासकीय व खाजगी पशुवैद्यकांनी दिलेल्या प्रगत उपचार प्रोटोकॉलनुसार उपचार करण्याचे आवाहन केले.

    पशुपालकांनी केवळ शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन औषध-लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. ते म्हणाले की, शासनाने मोफत औषध आणि लसीकरणाचे नियोजन केले आहे. सर्व पशुधन (Lumpy) मालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.

     

     

     

  • E-Peek Pahani : E-Peek Pahani Canceled Temporarily





    E-Peek Pahani : E-Peek Pahani Canceled Temporarily









































    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील अतिवृष्टी बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामासाठी असलेली ई- पीक (E-Peek Pahani) पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंचनामे करताना येणारी ही अडचण दूर होत असल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान ही अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे स्थानिक पातळीवर तलाठी कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागतील मात्र कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही हीच सरकारची भूमिका असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

    राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. तसेच शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी ई-पीक (E-Peek Pahani) पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवावा लागतो. ॲपद्वारे पीक नोंदणी झाल्यास शेतकऱ्यांना मदत होते. ही नोंदणी शेतकऱ्यांनी स्वत:हून करायची आहे. ही नोंदणी थेट लाभाच्या योजनेसाठी आवश्यक आहे. अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई यासह अन्य योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी नोंद करणे गरेजेचे आहे.

    यापूर्वी केंद्र सरकारने पीक विमा (E-Peek Pahani) कंपनी सुरु करुन योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी केली होती. याचा लाभही शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र नंतर यामध्ये खासगी कंपन्याचा शिरकाव कसा झाला याची चौकशी आपण करणार आहे. शिवाय शेतकऱ्यांची आणि सरकारची होणारी लूट आणि फसवणूक थांबवण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊन पीक विमा योजनेत अमूलाग्र बदल करणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले आहे.

    error: Content is protected !!





  • Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ?





    Onion Market Price: कांद्याच्या दरात वाढ ! पहा आज किती मिळाला कमाल भाव ? | Hello Krushi








































    हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सोलापूर किंवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अशा बाजार समितीमध्ये सहसा कांद्याला (Onion Market Price) चांगला भाव मिळतो. मात्र आजचे कांदा बाजार भाव पाहिले असता आज अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.

    आज बाजार समितीमध्ये 340 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव पंधराशे रुपये कमाल भाव 3500 आणि सर्वसाधारण भाग 2500 रुपये इतका मिळाला आहे.

    तर सर्वाधिक अवघी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक 21251 क्विंटल इतकी झाली असून याला किमान भाव 100 कमाल भाव 3150 आणि सर्वसाधारण भाव चौदाशे रुपये इतका मिळाला आहे.

    आजचे कांदा बाजारभाव (Onion Market Price)

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    22/10/2022
    कोल्हापूर क्विंटल 5843 700 2500 1600
    औरंगाबाद क्विंटल 952 400 1600 1000
    कराड हालवा क्विंटल 201 200 2000 2000
    सोलापूर लाल क्विंटल 21251 100 3150 1400
    पंढरपूर लाल क्विंटल 759 200 2400 1100
    नागपूर लाल क्विंटल 300 1400 2300 2075
    भुसावळ लाल क्विंटल 4 1500 1500 1500
    अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 340 1500 3500 2500
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 34 1000 1500 1250
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 22 1000 1400 1200
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 204 700 1800 1250
    नागपूर पांढरा क्विंटल 260 1400 2300 2075
    लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 9540 650 2400 1800
    पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 8626 400 2655 1900

     

    error: Content is protected !!





  • Weather Update Today Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

    हवामान स्थिती ?

    अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात (Weather Update) उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    या भागाला आज यलो अलर्ट

    हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडयातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • Soybean Bajar Bhav today -21-10-22 In Maharashtra





    Soybean Bajar Bhav today -21-10-22 In Maharashtra








































    हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन बाजारभावानुसार (Soybean Bajar Bhav) आज सोयाबीनला सर्वाधिक 5305 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

    हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 755 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. याकरिता किमान भाऊ 3200 कमाल भाव 5305 आणि सर्वसाधारण भाग 4900 इतका मिळालाय.

    तर सर्वाधिक आवक ही अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Bajar Bhav) येथे झाली असून ही आवक दहा हजार चारशे चार क्विंटल इतकी झाली आहे याकरिता किमान 3750, कमाल भाव 4750 आणि सर्वसाधारण भाव 4250 इतका मिळाला आहे.

    राज्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे अनेक ठिकाणी सोयाबीनचे पीक हे भिजलं असून त्याला कोंब आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

    आजचे सोयाबीन बाजारभाव (Soybean Bajar Bhav) 

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    21/10/2022
    जळगाव क्विंटल 57 4750 5000 4850
    औरंगाबाद क्विंटल 70 3300 4370 3835
    माजलगाव क्विंटल 2558 3800 4929 4600
    कारंजा क्विंटल 8000 3900 5000 4650
    तुळजापूर क्विंटल 375 5000 5000 5000
    मालेगाव (वाशिम) क्विंटल 94 4100 4700 4500
    राहता क्विंटल 23 4200 4476 4351
    सोलापूर लोकल क्विंटल 755 3200 5305 4900
    अमरावती लोकल क्विंटल 10404 3750 4750 4250
    नागपूर लोकल क्विंटल 4076 4300 5111 4908
    अमळनेर लोकल क्विंटल 70 4700 4866 4866
    लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 663 3101 5291 4851
    अकोला पिवळा क्विंटल 2351 2710 5010 4195
    यवतमाळ पिवळा क्विंटल 1019 4700 5080 4890
    चिखली पिवळा क्विंटल 723 3700 5250 4500
    चाळीसगाव पिवळा क्विंटल 15 4000 4900 4500
    भोकर पिवळा क्विंटल 1114 3500 5100 4300
    हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 658 4000 4800 4400
    जिंतूर पिवळा क्विंटल 53 4300 4801 4626
    मलकापूर पिवळा क्विंटल 4060 3650 5200 4250
    गेवराई पिवळा क्विंटल 198 4000 4859 4500
    परतूर पिवळा क्विंटल 243 4126 4700 4670
    गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5000 5100 5000
    देउळगाव राजा पिवळा क्विंटल 85 3000 4700 4200
    तळोदा पिवळा क्विंटल 34 4926 50551 5000
    केज पिवळा क्विंटल 435 4800 5300 5000
    उमरी पिवळा क्विंटल 550 4000 5100 4550
    मुरुम पिवळा क्विंटल 81 4000 5047 4523
    बाभुळगाव पिवळा क्विंटल 390 4305 5170 4650
    आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 195 4200 5000 4650
    सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 1394 4450 5100 5000
    20/10/2022
    येवला क्विंटल 2030 3900 5000 4550
    लासलगाव क्विंटल 3537 3000 5351 5160
    लासलगाव – विंचूर क्विंटल 4267 3000 5400 5100
    जळगाव क्विंटल 176 4600 4800 4750
    शहादा क्विंटल 1125 3500 5101 4699
    औरंगाबाद क्विंटल 61 3500 4200 3850
    माजलगाव क्विंटल 2283 3800 4850 4500
    चंद्रपूर क्विंटल 304 3350 5085 4800
    नंदूरबार क्विंटल 883 4275 5160 4700
    कळवण क्विंटल 150 4200 5101 4851
    सिल्लोड क्विंटल 196 4100 4700 4500
    उदगीर क्विंटल 2100 5150 5200 5175
    कारंजा क्विंटल 7500 4050 5200 4550
    श्रीगोंदा क्विंटल 14 5000 5000 5000
    परळी-वैजनाथ क्विंटल 500 4250 5150 4650
    सेलु क्विंटल 221 3700 4750 4200
    तुळजापूर क्विंटल 425 5000 5000 5000
    मोर्शी क्विंटल 960 4200 4700 4450
    मालेगाव (वाशिम) क्विंटल 114 4200 4800 4500
    धुळे हायब्रीड क्विंटल 20 3500 4915 4800
    अमरावती लोकल क्विंटल 8844 3700 4750 4225
    नागपूर लोकल क्विंटल 3770 4250 5021 4828
    अमळनेर लोकल क्विंटल 100 4400 4811 4811
    हिंगोली लोकल क्विंटल 999 4290 5191 4740
    कोपरगाव लोकल क्विंटल 604 3850 5153 4640
    मेहकर लोकल क्विंटल 1720 4000 5200 4750
    परांडा नं. १ क्विंटल 2 5000 5000 5000
    ताडकळस नं. १ क्विंटल 242 4100 4950 4500
    लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 526 3701 5300 4800
    लातूर पिवळा क्विंटल 8351 4652 5240 5050
    धर्माबाद पिवळा क्विंटल 1480 3940 5130 4550
    जालना पिवळा क्विंटल 8361 2700 5000 4550
    अकोला पिवळा क्विंटल 2763 3200 4995 4300
    यवतमाळ पिवळा क्विंटल 604 4700 5150 4925
    परभणी पिवळा क्विंटल 380 4300 5000 4600
    चोपडा पिवळा क्विंटल 300 4500 5022 4781
    चिखली पिवळा क्विंटल 832 4175 5025 4600
    बीड पिवळा क्विंटल 173 3401 4971 4249
    पैठण पिवळा क्विंटल 5 4500 4500 4500
    उमरेड पिवळा क्विंटल 3206 3500 5250 5150
    वर्धा पिवळा क्विंटल 485 4375 4800 4620
    भोकर पिवळा क्विंटल 235 3333 4800 4067
    हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 567 4100 4800 4450
    जिंतूर पिवळा क्विंटल 58 4250 4957 4500
    मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 5100 4350 5065 4695
    खामगाव पिवळा क्विंटल 8416 4000 5100 4550
    मलकापूर पिवळा क्विंटल 3560 4125 5115 4650
    वणी पिवळा क्विंटल 515 3900 5230 4300
    सावनेर पिवळा क्विंटल 145 3900 4401 4240
    परतूर पिवळा क्विंटल 221 3800 5000 4741
    गंगाखेड पिवळा क्विंटल 21 5000 5200 5100
    वरूड-राजूरा बझार पिवळा क्विंटल 38 3699 4799 4498
    देउळगाव राजा पिवळा क्विंटल 110 3500 4600 4000
    वरोरा पिवळा क्विंटल 1528 3850 4375 4100
    तळोदा पिवळा क्विंटल 23 5150 5245 5231
    नांदगाव पिवळा क्विंटल 127 2700 4892 4651
    आंबेजोबाई पिवळा क्विंटल 100 4350 4950 4820
    केज पिवळा क्विंटल 514 4751 5200 4800
    चाकूर पिवळा क्विंटल 44 4441 5150 4754
    औराद शहाजानी पिवळा क्विंटल 196 4350 5060 4705
    उमरी पिवळा क्विंटल 500 4200 5000 4600
    मुरुम पिवळा क्विंटल 661 4010 5140 4575
    उमरगा पिवळा क्विंटल 155 4321 5030 4900
    बसमत पिवळा क्विंटल 1511 3700 5150 4373
    सेनगाव पिवळा क्विंटल 125 4000 4900 4400
    मंगरुळपीर पिवळा क्विंटल 4091 4100 5300 4750
    मंगळूरपीर – शेलूबाजार पिवळा क्विंटल 1342 4000 5240 4800
    नांदूरा पिवळा क्विंटल 1500 3000 5171 5171
    उमरखेड पिवळा क्विंटल 590 5000 5200 5100
    उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 1110 5000 5200 5100
    राजूरा पिवळा क्विंटल 120 3090 4625 3930
    भिवापूर पिवळा क्विंटल 2410 3400 4800 4400
    कळमेश्वर पिवळा क्विंटल 150 4000 4790 4500
    काटोल पिवळा क्विंटल 86 3001 4850 4450
    आष्टी- कारंजा पिवळा क्विंटल 145 4200 5000 4550
    सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 1443 4450 5100 5050
    देवणी पिवळा क्विंटल 27 4646 4650 4648
    बोरी पिवळा क्विंटल 39 4100 4200 4150

    error: Content is protected !!





  • Pearl Farming With A One-Day Training

    हॅलो कृषी ऑनलाईन : जगभर कोरोनाची साथ सुरू होताच. त्यामुळे आजूबाजूला खाण्यापिण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे व्यवसाय (Pearl Farming) बंद झाले आहेत. पण अशा वेळीही देशात असे अनेक लोक आहेत ज्यांनी हार मानली नाही आणि आपल्या कुटुंबासाठी कठोर परिश्रम करत राहिले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहोत. ज्याने कोरोनाच्या आगमनानंतर केवळ आपला व्यवसायच सुरू केला नाही तर आपल्या कुटुंबाचे पालनपोषणही केले.

    वास्तविक, रझा मोहम्मद असे या तरुणाचे नाव असून तो 41 वर्षांचा आहे. तो अजमेरमधील रसुलपूरचा रहिवासी आहे. रझा मोहम्मद हे कोविड-19 जगात येण्यापूर्वी त्यांच्याच शाळेत शिकवायचे. पण कोरोनामुळे रझा यांच्या उत्पन्नावरही वाईट परिणाम झाला. कारण कोरोना, शाळा कॉलेज सर्व काही बंद होते.
    या काळात लोक जगण्यासाठी रोजगाराच्या शोधात होते. रझा हे उत्पन्नासाठी रोजगाराच्या शोधात होते, परंतु अशा परिस्थितीत रझा यांना समजले की त्यांच्याकडे फक्त 2 बिघे जमीन आहे जिथे तो हंगामी पिके घेतो.

    तथापि, चांगले जीवन जगण्यासाठी हे पुरेसे नव्हते. पण तरीही त्यांनी या सगळ्यात मोत्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. ही शेती शिकण्यासाठी त्यांची भेट राजस्थानमधील किशनगड येथील नरेंद्र गरवा यांच्याशी झाली, जो मोत्यांची शेती करत होता. अशा परिस्थितीत रझा यांनी लोकप्रिय शेती व्यवसाय शिकण्याचा निर्णय घेतला.

    केवळ एका दिवसाच्या प्रशिक्षणाने यश

    जेव्हा रझाने मोत्यांच्या (Pearl Farming) शेतीबद्दल शिकायला सुरुवात केली तेव्हा लॉकडाऊनने देश व्यापला आणि त्याचे प्रशिक्षण फक्त एक दिवस झाले. आपल्या ज्ञानाचा तसेच त्या एका प्रशिक्षण सत्रातून त्याने आपल्या शेतात १०/२५ च्या परिसरात एक छोटा तलाव बांधला आणि त्यात ताडपत्री टाकून मोत्यांची शेती सुरू केली. त्यानंतर त्यांनी मोत्यांच्या शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य जसे की अमोनिया मीटर, पीएच मीटर, थर्मामीटर, प्रतिजैविक, माउथ ओपनर आणि पर्ल न्यूक्लियस तसेच शेण, युरिया आणि सुपरफॉस्फेट यासारख्या शैवालांसाठी चारा गोळा केला. त्याच्या तलावात त्याने 1000 ऑयस्टरसाठी बीज टाकले होते जे डिझाइनर मोती बनले.

    त्याने सर्व ऑयस्टरमध्ये न्यूक्लियस घातला आणि त्यांच्या पौष्टिक गरजा आणि वाढीची काळजी घेतली. ते म्हणतात की जर सर्व काही ठीक झाले तर एक शिंपले दोन मोती तयार करू शकतात. त्यांनी असेही नमूद केले की मोत्याचे पीक वाढण्यास 18 महिने लागतात आणि संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी 60-70 हजार रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. पिकाच्या उत्पन्नातून त्यांना काही दिवसांत सुमारे अडीच लाखांचा नफा झाला.

    मोत्यांच्या लागवडीसाठी थोडी काळजी घ्यावी लागते पण त्यासाठी खूप वाट पहावी लागते हे लक्षात ठेवा. रझा यांनी सांगितले की, ते रोज फक्त एक तास मोत्यांच्या लागवडीत घालवायचे. याशिवाय लोकांनी इतर नोकऱ्या केल्या तरी मोत्यांची (Pearl Farming) शेती करून जास्त नफा मिळू शकतो, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
    मोत्यांच्या शेतीच्या गरजांविषयी बोलताना ते म्हणाले की, पाण्याची पीएच आणि अमोनिया पातळी आठवड्यातून एकदाच तपासावी लागते. पाण्याची पीएच पातळी ७ ते ८ ठेवावी आणि त्या ठिकाणच्या तापमानानुसार मोत्यांची वाढ होण्यास कमी-जास्त वेळ लागू शकतो, असा सल्ला त्यांनी दिला.

    त्यांनी असेही नमूद केले की मोत्यांच्या शेतीमध्ये देखभाल खर्च जवळजवळ नगण्य आहे परंतु त्याहूनही महत्त्वाची गरज म्हणजे पाण्याची पातळी, ऑयस्टरचे आरोग्य, शैवाल इत्यादींची काळजी घेणे. त्यासाठी उत्पादकाच्या संयमाचीही गरज आहे. त्याच्या निकालाची वाट पाहावी लागेल. मणी तयार झाल्यानंतर ते प्रयोगशाळेत पाठवावेत. कारण मोत्याच्या गुणवत्तेनुसार त्याची किंमत 200 ते 1000 रुपये प्रति मोती (Pearl Farming) असू शकते.

     

     

  • ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्या ; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार परतीचा पाऊस सुरु असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे.

    काय आहे पत्रात ?

    ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकरी बांधवाना दिलासा द्यावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

    पंचनामे नीट होतील हे पहावं

    सरकारने पंचनामाचे आदेश दिलेले आहेत पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनामाचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्ध पातळीवर आढावा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रति हेक्‍टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

    शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी होऊ द्या

    दिवाळी हा आनंदाचा सण म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकट काळानंतर शेतकरी ही दिवाळी धुमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार अशावेळी त्यांना दिलासा देऊन त्यांची ही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावे अशी ही नम्र विनंती.

    अशा आशयाचा पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिला आहे.

  • पीक नुकसानीबाबत माहिती भरताना काय घ्यावी काळजी ?

    हॅलो कृषी ऑनलाईन : बुलडाणा

    पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित पिकांचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे अनिवार्य आहे.

    त्यानुषंगाने नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना प्रत्येक शेतकऱ्याने काही बाबी विचारात घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.याबाबत डाबरे यांनी म्हटले आहे, की सोयाबीन, मका व ज्वारी या पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत तक्रार दाखल करताना काढणीपश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी व पिकांची स्थिती नमूद करणे अनिवार्य आहे.

    माहिती भरताना काय काळजी घ्यावी

    १)Standing Crop Harvested व Cut & Spread Bundled For Drying असे पर्याय दिलेले असून, त्यापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडावा.

    २)नुकसानीची टक्केवारी शंभर टक्के नमूद करावी.

    ३)कापूस व तूर या पिकांचे नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calimity) या जोखिमेच्या बाबीअंतर्गत तक्रार दाखल करावी.

    ४)पिकाची स्थिती (Status Of Crop At The Time Of Incidence) Standing Crop हा पर्याय निवडावा.

    ५)नुकसानीची टक्केवारी ही प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात नमूद करावी.

    ६)प्रत्येक गटातील प्रत्येक पिकांसाठी स्वतंत्रपणे तक्रार दाखल करावी.

    ७)तक्रार दाखल झाल्यानंतर प्रत्येक तक्रारीसाठी स्वतंत्र तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येईल.

    ८)सदरील तक्रार क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

     

  • Soybean Market Pice Today In Maharashtra





    Soybean bajar bhav : Soybean Market Pice Today In Maharashtra








































    हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन (Soybean bajar bhav) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,211 रुपयांचा भाव मिळाला आहे.

    हा भाव लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 3406 क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean bajar bhav) झाली. याकरिता किमान भाव 3500 कमाल भाव ५२११ आणि सर्वसाधारण भाव 5,041 इतका मिळाला आहे.

    तर आज सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही आवक (Soybean bajar bhav) दहा हजार 892 क्विंटल इतकी झाली आहे याकरिता किमान भाव 4600 कमाल भाव 5165 आणि सर्वसाधारण भाव पाच हजार रुपये इतका मिळाला आहे.

    सोयाबीन बाजारभाव

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    19/10/2022
    लासलगाव क्विंटल 3406 3500 5211 5041
    लासलगाव – विंचूर क्विंटल 3820 3000 5151 4950
    जळगाव क्विंटल 153 4500 4800 4700
    राहूरी -वांबोरी क्विंटल 67 3800 5000 4400
    कारंजा क्विंटल 8000 3950 5065 4575
    परळी-वैजनाथ क्विंटल 750 4151 5050 4754
    तुळजापूर क्विंटल 375 5000 5000 5000
    राहता क्विंटल 60 4289 4900 4550
    धुळे हायब्रीड क्विंटल 3 4750 4750 4750
    सोलापूर लोकल क्विंटल 657 4000 5155 4700
    नागपूर लोकल क्विंटल 2397 4300 5070 4877
    हिंगोली लोकल क्विंटल 1000 4400 5005 4702
    कोपरगाव लोकल क्विंटल 802 3500 4932 4450
    मेहकर लोकल क्विंटल 1800 4000 5100 4700
    लातूर पिवळा क्विंटल 10892 4600 5165 5000
    जालना पिवळा क्विंटल 8241 2800 4925 4600
    अकोला पिवळा क्विंटल 3393 3500 4950 4350
    यवतमाळ पिवळा क्विंटल 459 4780 5000 4890
    आर्वी पिवळा क्विंटल 540 3500 5000 4400
    बीड पिवळा क्विंटल 155 3500 4850 4481
    वर्धा पिवळा क्विंटल 165 4015 4810 4550
    भोकर पिवळा क्विंटल 581 2500 4952 3726
    हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 360 4000 4800 4400
    मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 4100 4240 4905 4705
    मलकापूर पिवळा क्विंटल 2445 4050 5011 4645
    सावनेर पिवळा क्विंटल 89 3807 4875 4600
    शेवगाव पिवळा क्विंटल 11 4000 4200 4200
    गेवराई पिवळा क्विंटल 78 4120 4700 4300
    परतूर पिवळा क्विंटल 169 3850 5000 4800
    देउळगाव राजा पिवळा क्विंटल 182 3500 4700 4300
    धरणगाव पिवळा क्विंटल 160 4640 5145 4955
    आंबेजोबाई पिवळा क्विंटल 280 4400 4950 4800
    किल्ले धारुर पिवळा क्विंटल 85 3050 4655 4181
    केज पिवळा क्विंटल 365 4500 5167 4876
    मंठा पिवळा क्विंटल 145 3800 4900 4200
    मुरुम पिवळा क्विंटल 934 4400 5040 4720
    उमरगा पिवळा क्विंटल 155 4650 5000 4920
    पाथरी पिवळा क्विंटल 285 3000 4551 4200
    नांदूरा पिवळा क्विंटल 2100 3500 4901 4901
    आष्टी-जालना पिवळा क्विंटल 50 3700 4360 4000
    उमरखेड पिवळा क्विंटल 320 5000 5200 5100
    उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 600 5000 5200 5100
    काटोल पिवळा क्विंटल 165 3850 4840 4450
    सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 1267 4350 5000 4650
    सोनपेठ पिवळा क्विंटल 146 4290 4810 4550

    error: Content is protected !!