Category: News

  • अंतर्राष्ट्रीय पीस पोस्टर कांटेस्ट में हिलसा की तन्नी अव्वल

    हिलसा ( नालंदा ) लायंस क्लब पटना सेंट्रल क्लासिक के तत्वावधान में हिलसा में आयोजित अंतर्राष्ट्रीय पीस पोस्टर कांटेस्ट के दौरान मदर टेरेसा स्कूल की छात्रा तन्नी कुमारी ने अव्वल स्थान प्राप्त किया . लीड विथ कंपेशन के थीम पर आधारित उक्त पेंटिंग प्रतियोगता में सफल होने वाले प्रतिभागियों का चयन कर उन्हें बतौर मुख्य अतिथि पहुँचे समाजसेवी डा. आशुतोष कुमार मानव ने प्रशस्ति पत्र एवं मोमेंटो तथा मेडल देकर सम्मानित किया .

    यहाँ के बाद विजेताओं का पोस्टर को अंतरराष्ट्रीय मंच मिलेगा जहां चयनित होने के बाद विजेताओं को फिर से पुरस्कृत किया जाएगा . इस मौक़े पर डा. मानव ने कहा कि बच्चों को प्रोत्साहित करने के लिए इस तरह का कार्यक्रम समय समय पर होते रहना चाहिए . इससे न केवल उनकी प्रतिभा में निखार आता है बल्कि सामाजिक सरोकार से भी वे जुड़ते चले जाते हैं . बच्चों की पढ़ाई लिखाई के साथ साथ कला संस्कृति के तरफ़ रुझान पैदा होने से ही विकसित राष्ट्र का निर्माण हो सकता है . विद्यालय के वैसे तमाम विद्यार्थी बधाई के पात्र हैं जिन्होंने इस प्रतियोगिता में बढ़ चढ़ कर भाग लिया .

    डा. मानव ने लायंस क्लब द्वारा संचालित कार्यक्रमों को अनुकरणीय बताया तथा ग्रामीण क्षेत्रों में जाकर मेधावी बच्चों के बीच प्रतियोगिता आयोजित करने का अनुरोध किया . लायंस क्लब के प्रेसिडेंट लायन शिखा प्रसाद , स्किल डेवलपमेंट चेयरपर्सन लायन नेहा प्रसाद , राजीव गौतम एवं निदेशक संजय वर्मा ने कार्यक्रम का संचालन किया तथा तन्नी, रितिका रानी समेत सैकड़ों प्रतिभागियों की हौसला आफ़जाई करते हुए बच्चों को जागरुक किया .

  • बिना नंबर प्लेट के रोड पर गाड़ी निकालेने पर देना होगा कीमत का 10% जुर्माना, जानें – नया नियम..


    डेस्क : यदि आप नई गाड़ी खरीद रहे हैं तो यह खबर आपके लिए काम की है। वाहन खरीदने के समय इस बात का ध्यान रखना होगा कि आप की गाड़ी में रजिस्ट्रेशन नंबर यानी नंबर प्लेट लगा है कि नहीं। वाहन में नंबर प्लेट नहीं लगे होने की स्थिति में आपको भारी चालान का सामना करना पड़ सकता है। दरअसल मोटर व्हीकल एक्ट के तहत बिना रजिस्ट्रेशन नंबर के वाहन चलाए जाने पर गाड़ी के कीमत का 10 फ़ीसदी तक फाइन देना पड़ सकता है।

    जुर्माने के साथ- साथ दुर्भाग्यवश दुर्घटना घटने की स्थिति में बीमा कवर का लाभ नहीं दिया जाएगा। इस संबंध में परिवहन परिवहन विभाग ने एक एडवाइजरी जारी कर दी है। इस एडवाइजरी में वाहन खरीदे करने के तुरन्त बाद पंजीयन नंबर देने के निर्देश दिये गये हैं। एडवाइजरी में बिना नंबर वाहन की डिलीवरी की शिकायत परिवहन विभाग से करने का अनुरोध किया गया है। ताकि वाहन खरीदार को बेवजह की परेशानी से बचाया जा सके। वहीं, वाहनों के रजिस्ट्रेशन की ऑनलाइन व्यवस्था की गई है।

    आपकी जानकारी के लिए बता दें कि परिवहन विभाग द्वारा की ओर से एक अधिकारिक वेबसाइट जारी की गई है। इस वेबसाइट पर आपको वाहन की एक्चुअल प्राइस के बारे में बताया जाता है। यदि आप भी वाहन से संबंधित किसी जानकारी प्राप्त करना चाहते हैं तो आपको इस www.parivahan.gov.in वेबसाईट पर जाना होगा।

    [rule_21]

  • देशात 14 वर्षांनंतर कापसाच्या उत्पादनात वाढ होणार, 2022-23 मध्ये 344 लाख गाठी तयार होण्याचा अंदाज

    हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस व्यापार संघटना आणि भारतीय कॉटन असोसिएशन (CAI) यांना वाटते की, देशातील कापूस वापर वाढल्याने आणि उत्पादनात घट झाल्याने यंदा कापसाच्या निर्यातीत घट होईल. नुकत्याच झालेल्या पावसामुळे भारताच्या कापूस उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे पिकाच्या वाढीस अडथळा येऊ शकतो, असे CAI ने म्हटले आहे. उत्पादन कमी असले तरी ते जागतिक किमतीला समर्थन देऊ शकत नाही कारण मंदी आणि जागतिक मागणी तितकीशी चांगली नाही. CAI ने देशांतर्गत वापराचा अंदाज 318 लाख गाठींवरून 320 लाख गाठींवर वाढवला आहे. तथापि, कापड बाजारातील मंद मागणी आणि निर्यातीची मंद गती यामुळे सकारात्मकता दिसून येत नाही.

    कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीआयए) अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले की, गुजरात आणि महाराष्ट्रात यावर्षी कापूस उत्पादनात 10 टक्क्यांनी वाढ झाली असून सक्रिय मान्सूनमुळे प्रति हेक्टर उत्पादनही यंदा वाढण्याची शक्यता आहे. यंदा गुजरातमध्ये ९१ लाख गाठी आणि महाराष्ट्रात ८४ लाख गाठी कापूस तयार होऊ शकतो. दुसरीकडे, मध्य प्रदेशात यंदा १९५ लाख गाठी कापसाचे उत्पादन अपेक्षित असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत २० लाख गाठींनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील पंजाबसह इतर राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन 50 लाख गाठींच्या आसपास राहील. याशिवाय जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची चिन्हे वस्त्रोद्योगाच्या भावना कमकुवत करत आहेत.

    कमी साठा आणि चढ्या किमतींमुळे देशातील कापसाचा वापर 2022-23 च्या नवीन हंगामात 3.2 दशलक्ष गाठींवर जाऊ शकतो, जो एका वर्षापूर्वी 310 लाख गाठी होता. एका वर्षापूर्वी ४३ लाख गाठींची निर्यात नवीन हंगामात ३.५ दशलक्ष गाठींवर येऊ शकते. कापूस उत्पादनावर चिंता व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय कापूस संघटना आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅग्रीकल्चर (यूएसडीए) ने म्हटले आहे की, यावर्षी जागतिक कापूस वापर आणि उत्पादन मागील वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी पातळीवर असेल.

     

     

     

  • शेतकऱ्यांच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्यातील  जिल्ह्यात सहा तालुक्यांतील आठ मंडळात 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा रक्कम जमा करण्यास कंपनीकडून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी दिली आहे. नाशिक सहकारी साखर कारखाना लि. पळसे संचलित मे.दीपक बिल्डर्स अण्ड डेव्हलपर्स २०२२-२३ च्या गळीत हंगामाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.

    परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश

    खरीप हंगाम 2022 ऑगस्ट महिन्यात परभणी जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात 26 दिवस पावसाचा खंड पडला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी 6 सप्टेंबरला शासकीय अधिकारी व विमा कंपनीचे प्रतिनिधींना सोयाबीनच्या नुकसानीसंदर्भात संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यानुसार या मंडळातील मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत यंदा सरासरी उत्पादनात 50 टक्क्यापेक्षा अधिक घट झाली असल्याचे आढळून आले. यामध्ये सर्वाधिक परभणी तालुक्यातील तीन मंडळांचा समावेश आहे.

    पीक विमा योजनेतील प्रतिकूल परिस्थिती मुळे झालेले नुकसान या जोखीम बाबीअंतर्गंत या आठ मंडळातील शेतकऱ्यांना संभाव्य विमा भरपाईपैकी 25 टक्के अग्रीम रक्कम महिन्याभरात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डं जनरल विमा कंपनीला 9 सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानुसार या आठ मंडळातील सोयाबीनसाठी विमा संरक्षण घेतलेल्या सर्व 73 हजार 814 शेतकऱ्यांना 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपये एवढी अग्रीम विमाभरपाई महसूल मंडळनिहाय मंजूर करण्यात आली. यासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धिरज कुमार, संचालक विस्तार विकास पाटील व मुख्य सांख्यिकी विनय आवटे यांच्या मदतीने ही रक्कम मिळाली.

    तालुक्यानुसार किती मिळणार मदत ?

    गंगाखेड तालुक्यातील माखणी मंडळातील 13,626 शेतकऱ्यांना 6697 प्रति हेक्टरीप्रमाणे 5.26 कोटी
    जिंतूर तालुक्यातील दुधगाव मंडळातील 9,184 शेतकऱ्यांना 6,421 प्रमाणे 5.16 कोटी
    मानवत तालुक्यातील रामपुरी मंडळातील 6,063 शेतकऱ्यांना 6248 प्रति हेक्टरीप्रमाणे 3.99 कोटी
    परभणी तालुक्यातील जांब मंडळातील 10,953 शेतकऱ्यांना 6392 प्रतिहेक्टरी प्रमाणे 6.40 कोटी
    परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळातील 8,063 शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 6,363 प्रमाणे 4.80 कोटी
    झरी मंडळातील 10,537 शेतकऱ्यांना 6,193 प्रतिहेक्टरी याप्रमाणे 6.01 कोटी
    पुर्णा तालुक्यातील चुडावा मंडळातील 8,778 शेतकऱ्यांना 7,018 प्रतिहेक्टरीप्रमाणे 4.31 कोटी रुपये
    सोनपेठ मंडळातील 6,005 शेतकऱ्यांना 6,763.85 प्रतिहेक्टरी प्रमाणे 4.16 कोटी

    रुपयांची विमा भरपाई देण्यात येत असून 73 हजार 814 शेतकऱ्यांच्या खात्यावर 40.71 कोटी रुपये जमा होत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

     

  • बिजिली विभाग के जेई के साथ मार पिटाई का वीडियो वायरल, दरभंगा के कमतौल का मामला

    दरभंगा । कमतौल के बिजली विभाग के जेई सूरज कुमार के साथ मारपीट का वीडियो वायरल हुआ है। जिसमे देखा जा सकता है की 10 से 12 लोग किस तरह जेई साहब की बर्बरता पूर्वक कुर्सी से हाथ से जो मिला उसी से पीटे जा रहे है।

    बताया जाता है की बिजली का बिल बकाया होने पर कमतौल बाजार में एक उपभोक्ता के घर और दुकान से बिजली काट दिया गया। जिसके बाद नराज हो कर एक साथ सभी लोगो ने जेई के साथ मारपीट कर दिया।

    कमतौल बाजार के धर्मेंद्र प्रसाद, शिवनाथ प्रसाद, हरिओम कुमार उर्फ गोलू, धीरज कुमार, दीपक कुमार, अमित कुमार प्रसाद, अमर प्रसाद, बबलू कुमार एवं मुकेश कुमार प्रसाद के खिलाफ प्राथमिकी दर्ज कमतौल थाना में किया गया ।

  • 70 दिन तक मोबाइल रिचार्ज से मिलेगी मुक्ति, 258GB डेटा के साथ मिलेगा हॉटस्टार फ्री


    डेस्क : Vodafone-Idea (Vi) यूजर्स को शानदार प्रीपेड प्लान दे रहा है। भले ही आपको रोजाना ज्यादा डेटा की जरूरत हो, वोडाफोन-आइडिया के पोर्टफोलियो में आपके लिए सबसे अच्छे प्लान हैं। इन्हीं में से एक है कंपनी का 901 रुपये का प्लान। कंपनी प्लान में रोजाना 3GB डेटा दे रही है। इसके अलावा इस प्लान में आपको 48 जीबी अतिरिक्त डेटा फ्री मिलेगा। प्लान में अनलिमिटेड कॉलिंग और कई अतिरिक्त फायदे भी दिए जा रहे हैं। आइए जानते हैं डिटेल्स।

    901 रुपये के प्लान में उपलब्ध लाभ

    901 रुपये के प्लान में उपलब्ध लाभ : Vodafone-Idea का यह प्लान 70 दिनों की वैलिडिटी के साथ आता है। कंपनी इस प्लान में इंटरनेट इस्तेमाल के लिए हर दिन 3GB डेटा ऑफर कर रही है। खास बात यह है कि इस प्लान में आपको 48 जीबी अतिरिक्त डेटा भी मुफ्त मिलेगा। इस प्लान में रोजाना 100 फ्री एसएमएस और अनलिमिटेड कॉलिंग भी मिलती है। इसमें आपको एक साल के लिए Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन फ्री भी मिलेगा।

    901 रुपये का यह प्लान कई अतिरिक्त लाभों के साथ आता है। इसमें आपको Binge All Night Benefit भी मिलेगा। इसके तहत आप बिना डेली डेटा खर्च किए दोपहर 12 बजे से सुबह 6 बजे तक अनलिमिटेड डेटा का इस्तेमाल कर सकते हैं। इसके अलावा कंपनी इस प्लान में हर महीने वीकेंड डेटा रोलओवर और 2GB बैकअप डेटा भी दे रही है। प्लान के सब्सक्राइबर्स को वीआई मूवीज और टीवी वीआईपी का भी फ्री एक्सेस दिया जा रहा है।

    दिवाली ऑफर में 50GB अतिरिक्त डेटा

    दिवाली ऑफर में 50GB अतिरिक्त डेटा : वोडाफोन-आइडिया अपने दिवाली ऑफर के तहत 1449 रुपये के प्लान के साथ 50GB अतिरिक्त डेटा मुफ्त दे रही है। यह प्लान रोजाना 1.5 जीबी डेटा के साथ आता है। 180 दिनों की वैलिडिटी वाले इस प्लान में आपको रोजाना 100 फ्री एसएमएस और अनलिमिटेड कॉलिंग का भी फायदा मिलेगा। 901 रुपये के प्लान की तरह कंपनी भी Binge All Night, Weekend Data Rollover और Data Delight जैसे बेनिफिट दे रही है।

    [rule_21]

  • कृषिमंत्र्यांकडून मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी; पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडयातील औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना सत्तार यांनी दिल्या. तर पंचनाम्यानंतर 15 दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती यावेळी अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

    यावेळी बोलतांना सत्तार म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे. कृषीमंत्री या नात्याने प्रत्येक जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी मला केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात निराश होऊ नये. पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनाम्याचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेऊन त्यावर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घेतला जाईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

    कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद तालुक्यातील दुधड, लाडसावंगी,शेकटा, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अंबडगाव, धोपटेश्वर , लालवाडी, जालना तालुक्यातील जामवाडी ,पानशेंद्रा, अंबड तालुक्यातील अंतरवाला, गोलापांगरी, वडीगोद्री, बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, पाडळसिंगी, जप्ती पारगाव गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

  • दिवाली पर खाद्य पदार्थों के मिलावट से दूर, जानिए घर पर कैसे करें दूध से लेकर तेल तक की जांच


    डेस्क : देश में मिलावट का बाजार व्यापारियों के लिए मुनाफे का जरिया बन गया है। एनएबीएल की 2020 की रिपोर्ट के अनुसार, 2018-19 में कुल 1,06,459 खाद्य पदार्थों के नमूनों की जांच हुई। इनमें से 28.56 में मिलावट थी। साल 2012-13 में यह दर 15 थी। इस तरह सात वर्षों में मिलावट का स्तर दोगुना के करीब हो गया।

    यूपी-झारखंड सबसे आगे

    यूपी-झारखंड सबसे आगे : नेशनल एक्रेडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग एंड कैलिबरेशन लैबोरेट्रीज (एनएबीएल) की रिपोर्ट के अनुसार, 2018-19 में एकत्र किए गए सैंपल में सबसे ज्यादा मिलावटी खाद्य पदार्थ उत्तर प्रदेश में मिले थे। यूपी में मिलावटी खाद्य पदार्थ सैंपल की दर 52.3 फीसदी थी। इसी तरह झारखंड में यह दर 45.39 और तमिलनाडु में 41.68 फीसदी थी।

    मिलावटी खाद्य पदार्थ से अंगों पर असर

    मिलावटी खाद्य पदार्थ से अंगों पर असर

    किडनी

    किडनी: मिलावटी पदार्थ रक्त के जरिए शरीर में जाता है तो हानिकारक तत्व किडनी के भीतरी हिस्से को क्षतिग्रस्त करता है।

    मस्तिष्क

    मस्तिष्क: मिलावटी खाने वाले पदार्थ से तत्काल सीधे मस्तिष्क को होने वाले नुकसान का पता नहीं चलता है। धीरे-धीरे व्यक्ति में इसके लक्षण चक्कर के रूप में आते हैं।

    अपने आप को इस तरह जांचें

    अपने आप को इस तरह जांचें

    दूध

    दाल

    दाल: एक चम्मच दाल में एक चम्मच पानी और हाइड्रोक्लोरिक एसिड की कुछ बूंदें मिलाएं। रंग मिलाने पर एक गुलाबी रंग निकलेगा।

    घी

    घी : एक चम्मच घी में हाइड्रोक्लोरिक एसिड या आयोडीन मिलाएं। रंग बदलता है तो घी में मिलावट की पूरी संभावना रहती है।

    हल्दी

    हल्दी: पांच बूंद पानी और पांच बूंद हाइड्रोक्लोरिक एसिड मिलाएं। अगर पाउडर मिलावटी है तो उसका रंग बैंगनी या गुलाबी हो जाएगा।

    [rule_21]

  • Weather Update Today Maharashtra

    हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाचा (Weather Update) तडाखा सुरूच आहे. कालही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात विजांसह परतीचा पाऊस झाला आहे. मागच्या २४ तासात पुण्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (२२) रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

    हवामान स्थिती ?

    अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. बंगालच्या उपसागरात (Weather Update) उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

    या भागाला आज यलो अलर्ट

    हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार (Weather Update) आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मराठवाडयातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • बेगूसराय को मिला शानदार मेडिकल कॉलेज एवं अस्पताल का तोहफा – CM नीतीश ने किया शिलान्यास..


    डेस्क : बिहार की औद्योगिक राजधानी बेगूसराय (Industrial Capital Begusarai) में सूबे के सीएम नीतीश कुमार (CM Nitish Kumar) ने एक बड़ी सौगात दे दी है। आपको बता दें कि जिले में शानदार मेडिकल कॉलेज एवं अस्पताल (Medical College and Hospital) बनने जा रहा है। इसका शिलान्यास शुक्रवार को मुख्यमंत्री नीतीश कुमार ने वर्चुअल माध्यम से किया। इसके अलावा मुख्यमंत्री ने बेगूसराय के तीन अनुमंडल मुख्यालय ने बने ए.एन.एम (ANM) महाविद्यालय का उद्घाटन किया।

    (BIADA)

    बताते चलें कि जिले के बरौनी प्रखंड कार्यालय के निकट असुररी स्थित बिहार औद्योगिक क्षेत्र विकास प्राधिकरण (BIADA) के परिसर में 20 एकड़ भूमि पर 515 करोड़ की लागत से शासकीय चिकित्सा महाविद्यालय एवं अस्पताल बेगूसराय का निर्माण किया जायेगा। इस परियोजना में तीन प्रकार के भवन, शैक्षणिक भवन, अस्पताल भवन और आवासीय भवन का निर्माण प्रस्तावित है।

    साथ ही सभी प्रकार के आवश्यक चिकित्सा उपकरणों की आपूर्ति सुनिश्चित की जाएगी। शैक्षिक भवन का निर्माण कार्य राष्ट्रीय चिकित्सा परिषद के नियमानुसार प्रतिवर्ष एक सौ नामांकन के आधार पर किया जायेगा। जिसमें प्रशासनिक भवन, विभिन्न विभागीय भवन, व्याख्यान कक्ष, केंद्रीय पुस्तकालय, परीक्षा हॉल, प्रयोगशाला आदि का प्रावधान किया गया है। इस परियोजना में मेडिकल कॉलेज के साथ-साथ पांच सौ बिस्तरों का अस्पताल भी बनाया जाना है, जिसमें विभिन्न प्रकार की बीमारियों के इलाज के लिए आधुनिक चिकित्सा सुविधाएं मुहैया कराई जाएंगी।

    [rule_21]