आंबिया बहरातील फळ पीकविम्याचा लाभ घ्या ; पहा कोणत्या पिकासाठी किती रक्कम ?

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे पंतप्रधान पीकविमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (२०२२-२३) आंबिया बहरामध्ये आंबा, डाळिंब, द्राक्ष, केळी, मोसंबी, संत्रा, व पपई या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. पिके आणि विमा हप्त्याची रक्कम पुढीलप्रमाणे आंबा दौंड, … Read more