Category: PM Kisan Yojana

  • PM Kisan : आपके अकाउंट में 15 लाख देगी मोदी सरकार, तुरंत करें आवेदन…


    पीएम किसान एफपीओ योजना : किसान योजना का लाभ मिलने वालों के लिए एक और बड़ी खुशखबरी है। सरकार किसानों की आय बढ़ाने और उनका कर्ज चुकाने के लिए लगातार प्रयास कर रही है। अब सरकार किसानों को एक नया कृषि व्यवसाय शुरू करने के लिए 15 लाख रुपये प्रदान कर रही है। आइए जानते हैं कि आप इस योजना का लाभ कैसे उठा सकते हैं।

    किसानों को मिलेंगे 15 लाख

    किसानों को मिलेंगे 15 लाख : किसानों की आर्थिक मदद के लिए सरकार ने ‘पीएम किसान एफपीओ योजना’ शुरू की है। इस योजना के तहत किसान उत्पादक संगठन को 15 लाख रुपये दिए जाएंगे। सरकार देश भर के किसानों को नया कृषि व्यवसाय शुरू करने के लिए वित्तीय सहायता देगी। इस योजना का लाभ लेने के लिए 11 किसानों को मिलकर एक संस्था या कंपनी बनानी होगी। इससे किसानों के लिए कृषि उपकरण और बीज खरीदना आसान हो जाएगा

    इस तरह आवेदन करें

    इस तरह आवेदन करें

    इस तरह लॉगिन करें

    इस तरह लॉगिन करें

    [rule_21]

  • मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार…




    मोठी बातमी ! PM Kisan प्रमाणे राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू होणार… | Hello Krushi










































    हॅलो कृषी ऑनलाईन : शिंदे – फडणवीस सरकार राज्यात आल्यापासून योजनांचा धडाकाच लावला आहे. मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी आत्महत्या रोखण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या साठी अत्यंत महत्वपूर्ण अशी योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रातील पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ राज्यात लागू केली जाणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांचेअनुदान दिले जाणार असल्याची माहिती आहे.

    अर्थसंकल्पात तरतूद

    मागच्या तीन दिवसापूर्वी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असून. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.या आर्थिक वर्षात बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वर्षाला या योजनेद्वारे सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.

    दरम्यान या योजनेबाबतचे नियम आणि पात्रता अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. या योजनेमुळे शेतकर्यांना आर्थिक फायदा होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी योजना ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

    error: Content is protected !!