अतिवृष्टिबाधितांना रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिके नष्ट झाल्यामुळे परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळग्रस्तांच्या योजना मंजूर कराव्या, शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते मोफत उपलब्ध करून द्यावीत, आदी मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (NCP) जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे, … Read more

Fertilizer : सावधान ! राज्यात ‘या’ 19 खतांच्या विक्रीवर बंदी; शेतकऱ्यांना न वापरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो सध्या खरीप हंगाम हा संपुष्टात आला असून आता शेतकऱ्यांना रब्बीचे वेध लागले आहेत रबी हंगामात पेरणीनंतर चांगले उत्पादन मिळण्यासाठी खतांची (Fertilizer) आवश्यकता भासते. मात्र भारतामध्ये आजही खतांच्या काळाबाजारीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. आधीच विविध संकटांनी खचलेल्या शेतकऱ्यांना अवैध आणि नकली खतांमुळे आधीकचे नुकसान सहन करावे लागते. खतांची ही काळाबाजारी … Read more

रब्बी हंगामात ‘या’ 5 भाज्यांची लागवड करा; मिळेल नफा

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील बहुतांश राज्यांमध्ये खरीप पिकांची काढणी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत हंगामानुसार पिकांची लागवड करून नफा कमावता यावा यासाठी शेतकरी आता रब्बी हंगामातील पिके आपल्या शेतात लावण्याची तयारी करत आहेत. तुम्हालाही तुमच्या पिकातून चांगला नफा मिळवायचा असेल तर रब्बी हंगामात या भाज्यांची लागवड करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हिवाळा संपेपर्यंत … Read more

रब्बी पिकांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी या 10 टिप्स फॉलो करा, कमी खर्चात तुम्हाला चांगला नफा मिळेल

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील शेती ही खूप जुनी आणि जुनी परंपरा आहे, थोडक्यात सांगायचे तर हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, पण ही परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे योग्य आणि उत्कृष्ट माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याचा सध्या फार अभाव आहे. पण आजचा लेख आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप फायदेशीर ठरेल, कारण आजच्या लेखात आम्ही … Read more

रब्बी हंगाम फायद्यात ! सलग चौथ्या वर्षी उच्च पातळी बंधारे तुडुंब

हॅलो कृषी ऑनलाईन : परभणी प्रतिनिधी गोदावरी नदीवर पाथरी तालुक्यात येणारे ढालेगाव , मुदगल या हे उच्च पातळी बंधारे सलग चौथ्या वर्षी तर तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा पाणी आढवल्या नंतर सलग तिसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला आहे. येणाऱ्या रब्बी हंगामातील पिकांना या पाण्याचा सिंचनासाठी वापर होणार असल्याने गोदाकाठच्या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. पाथरी … Read more