रब्बीसाठी या पद्धतीने तयार करा रोपवाटिका, 21 दिवसांत रोपे होतील तयार
हॅलो कृषी ऑनलाईन : शेती हे अनिश्चिततेचे काम आहे, जिथे पावसाचा फटका तर कधी कीड-रोगाचा नेहमीच धोका असतो. देशभरात माती आणि हवामानानुसार शेती केली जात असली तरी सध्याच्या काळात हवामान बदलामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते हवामानामुळे होणारे नुकसान थांबवता येत नसले तरी कीटक रोगांमुळे होणारे नुकसान टाळता येते. विशेषत: जेव्हा … Read more